singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

आपल्या “मायभूमीच्या उत्कर्षांसाठी सर्वोतोपारी मदत करणारा, तरुण नवउद्योजक”…. सचिन सहाणे 

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) हे,..माय भु तुझे मी, फेडीन पांग सारे… आणील आरतीला हे सूर्य चंद्र,तारे”… स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या गीताच्या ओळी रेखाटत आपल्या जन्म भूमिबद्दल आदर व्यक्त केला आहे.  याच आपल्या जन्मभूमीबद्दल आदर  व्यक्त करीत आपण आपल्या बालवयातील कडू,गोड आठवणीचा ठेवा,आपल्या गावातील ज्या बाल मित्रांमध्ये तसेच आपले नातेवाईक, आप्तेष्ठ, गावातील प्रत्येक व्यक्तीसोबत जगलो. त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष किंबहुना अप्रत्यक्ष क्षणाचे पांग फेडणे तसें मात्र अशक्यच…

परंतु त्या आपल्या गावच्या मातीसाठी व आपल्या गावातील नागरिकांसाठी काहीतरी चांगले करून आपल्या गावातील पुढील पिढीला सक्षम  घडविण्यासाठी, शक्य तेव्हढे निरपेक्ष भावनेने मदत करण्याची संधी मिळणे भाग्यचेच म्हणता येईल,

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या घोडेगाव येथे आपले बालपण घालवून आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी गरुड भरारी घेत विविध अडचणींवर मात करीत कर्नाटक राज्यात  बेंगलोर या नवख्या  शहरात जाऊन स्व हिंमतीने कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग उभा केला. दिवस रात्र अतोनात कष्ट करून आपले साम्राज्य निर्माण करत केले परंतु यात  आपल्या मायभूमिला न विसरता  तेथे राहणाऱ्या आपल्या गावच्या उत्कर्षांसाठी, येथील विद्यार्थ्यांच्या  शौक्षणिक प्रगतीसाठी सर्वोतोपारी मदत करण्याची मनोमन इच्छा बाळगून या तरुणांने लाखो रुपयांची शाळेला मदत केली…हा तरुण उद्योजक म्हणजे  सचिन भीमाशंकर सहाणे  ….

उद्योजक सचिन सहाणे  यांनी घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या नवीन सभागृह निर्मितीसाठी आपले कनिष्ठ बंधू कै. समीर सहाणे  यांच्या स्मरणार्थ सातलाख एक्कावण हजार रुपयांची देणगी दिली आहे.त्याचप्रमाणे या आगोदर मागील वर्षी उद्योजक सहाणे यांनी तीं लाख रुपये बँकेत एफ डी करून त्याद्वारे मिळणाऱ्या व्याजतून घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेतील दहावी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषक वितरण केले जाते.

दरम्यान घोडेगाव येथे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक महोत्सवात ह उद्योजक सहाणे यांनी सात लाख एक्कावंन हजार रुपयांचा चेक संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्याकडे प्रदान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल चेअरमन  बाळासाहेब काळे, संस्थेचे कार्याध्यक्ष सुरेश काळे, कोशाध्यक्ष सोमनाथ काळे, सचिव  विश्वास काळे, समन्वय समिती अध्यक्ष राजू काळे,सर्वश्री संचालक अजित काळे अक्षय काळे बी डी काळे कॉलेज चेअरमन अँड मुकुंद काळे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्रचार्य धनंजय पातकर, प्राचार्या डिसोजा मॅडम व इतर  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Continue Reading
2 Comments

2 Comments

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    December 30, 2024 at 11:36 am

    पैशाने श्रीमंत झालेली माणसे आपल्या गावाला आपल्या माणसांना विसरतात . परंतू उद्योजक सचिन सहाणे यांनी दाखवुन दिले की माझे गांव माझी माणसं हे माझं सर्वस्व आहे . आणी म्हणूनच त्यांनी आपल्या गावच्या शाळेला साडेसात लाखांची देणगी दिली . अशा या उद्योजकाचे मनापासून आभार . त्यांना पुढील काळात खुप मोठे व्हावेत अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना !

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

Published

on

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती  केंगले यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.

 तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या  १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व  माजी गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी  भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.

Continue Reading

सामाजिक

जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला

आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी  येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब  संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत

 दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील  नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,  श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले,  खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव  पोलिस शिवाजी जनार्दन  केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Continue Reading

सामाजिक

हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या  मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.

गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात  पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही

आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने  तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,

“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर  वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”

 खरेतर “माधुरी ताई”  यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि  खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK