singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

कर्मचाऱ्यांमध्ये “सुदृढता,सक्षमता व उत्साह कार्यक्षमता वाढविण्यासाठी “दिवे अगार” येथे अभ्यास दौरा : पराग नागरी पतसंस्थेचा अभिनव उपक्रम……

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) – स्पर्धेच्या युगात कॉर्पोरेट क्षेत्रातील बँकाप्रमाणे वाढत्या स्पर्धेच्या युगात  सक्षम, प्रशिक्षित व उत्साही  कर्मचारी निर्माण करण्यासाठी “प्रसिद्ध उद्योगपती व संस्थेचे आधार स्तंभ देवेंद्रशेठ शाह” यांच्या मार्गदर्शनानुसार पराग नागरी  पतसंस्थेच्या कर्मचारी व संचालक मंडळासाठी आयोजित करण्यात आलेला अभ्यास दौरा राज्यातील पतसंस्था क्षेत्रात एक अभिनव उपक्रम ठरत आहे…..

 जीवनाच्या प्रत्येक क्षणी नवनवीन अनुभव घेणे  म्हणजेच शिक्षण,. शिक्षण घेण्यासाठी ची काही एक वेळ असे नाही जीवनभर व्यक्ती शिकत असतो व आपले ज्ञान इतरांना देत असतो आपण घेतलेले ज्ञान इतरांना देऊन त्यांना प्रशिक्षित करणे म्हणजेच प्रशिक्षण होय परंतु कोणतेही ज्ञान घेण्यासाठी ज्ञान देणारा व घेणारा, यांना  ज्ञान देण्यात व घेण्यात आनंद वाटायला हवा,.

 ‘खरंतर आजच्या या धावत्या युगामध्ये  प्रत्येक व्यक्ती कुठल्याना कुठल्या व्यापात अडकलेला दिसत आहे त्यामुळे तो त्याचे हास्य विसरून गेला आहे कि काय? अशी स्थिती सर्वत्र दिसते यात काही नवीन प्रशिक्षण घेऊन या धावत्या युगात सर्वांसोबत वेगाने चालण्यासाठी तयार राहणे गरजेचे असतें मग ती व्यक्ती असो वा  संस्था……

पराग नागरी पतसंस्थेचे” संस्थापक व आधार स्तंभ, प्रसिद्ध उद्योगापती देवेंद्र शाह यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य अविरतपणे  सुरु असून  या पतसंस्थेने  नागरिकांचा विश्वास संपादन करीत  अल्पवाधित मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा करून, त्याद्वारे  नियमानुसार विविध छोट्या मोठ्या अनेक  व्यवसाईकांना मदतीचा हात आहे त्यामुळे अनेक उद्योजक आपल्या  व्यवसायात  यशस्वीपणे काम करीत आहेत. त्यामुळे  ठेवीदार व कर्जदारांसोबत आंबेगाव तालुक्यातील जण माणसाच्या मनात अल्पवाधित नांवलौकिक मिळवून विश्वास संपादन केला आहे. 

दरम्यान आजच्या स्पर्धेच्या काळात मोठमोठया बँका पतसंस्थापुढे  पराग पतसंस्थेची सक्षमपणे  प्रगती  व्हावी.  यासाठी संस्थेचा  कर्मचारी  अधिकाधिक उत्साही, आनंदी व सक्षम, प्रशिक्षित असला  पाहिजे त्यासाठी त्याला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे व हे प्रशिक्षण देताना कर्मचाऱ्याच्या मनावर तणाव, दबाव अथवा न्यूनगंड निर्माण होता कामा नये. तसेच  कर्मचाऱ्यांमध्ये स्वत:च्या  सुरक्षितेची तर  संस्थेविषयी अस्थेची, आपलेपणाची भावना सुदृढ रहावी या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष  जितेंद्र बांगर यांनी  पतसंस्थेतील सर्व संचालक व  कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण सहल “दिवे अगार” यां ठिकाणी आयोजित केली होती. या सहलीच्या निमित्ताने  मोकळ्या वातावरणात कर्मचारी व संचालक एकत्रित येऊन यांच्यातील एकमेकांमध्ये सुसंवाद वाढेल व  त्यातून संस्थेच्या प्रगतीविषयी एकत्रितपणे नियोजनबद्ध ध्येय धोरण ठरवून ते साकारण्यासाठी सक्षम  प्रयत्न केले जातील. हा उद्देश उरी बाळगून म्हणून या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव भुसारी म्हणाले कि, प्रशिक्षित व उत्साही कर्मचारी हा कोणत्याही संस्थेच्या  प्रगतीचे द्योतक आहे. संस्थेचा माध्यमातून आयोजित उपक्रमामुळे कर्मचाऱ्याच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मनात सुरक्षितेची भावना  वाढीस लागून संस्थेविषयी आपुलकी व निष्ठा निर्माण होईल व कर्मचारी संस्थेच्या प्रगतीसाठी जीव ओतून काम करेल, यातून संस्थेचा नावलौकिक वाढून संस्था यशस्वीतेच्या शिखरांवर नेण्यासाठी चांगली मदतच होईल.

दरम्यान संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरास महाराष्ट्र राज्य बँकिंग फेडरेशन चे हिरामान ढोरे, यांनी पतसंस्थेच्या विषयी मार्गदर्शन केले या वेळी पतसंस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सदाशिव भुसारी, सर्वश्री संचालक बाबाजी टेमगिरे, विकास भोर, समीर घेवडे, सौ ललिता थोरात, संतोष निकम, अनिल लबडे, उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

Published

on

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती  केंगले यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.

 तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या  १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व  माजी गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी  भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.

Continue Reading

सामाजिक

जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला

आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी  येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब  संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत

 दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील  नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,  श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले,  खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव  पोलिस शिवाजी जनार्दन  केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Continue Reading

सामाजिक

हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या  मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.

गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात  पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही

आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने  तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,

“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर  वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”

 खरेतर “माधुरी ताई”  यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि  खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK